अण्णा व सौ.वहिनींना विनम्र अभिवादन!
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य कारकुनाच्या घरातील ही घटना .पायगोंडा पाटलांच्या घरी पाहुणे आले होते.जेवणाची पंगत बसली होती.जेवता जेवता पाहुण्यांनी पायगोंडांना विचारले,”तुमचे चिरंजीव काय करतात ? “पायागोंडा पाटलांनी उत्तर दिले,”काही नाही,भाऊ दोन वेळचं खातो आणि गावभर हिंडतो दुसरं काय.”त्या तरुण मुलाची पत्नी आपल्या नवऱ्याला पानात वाढत असतानाचं हे वाक्य त्या तिच्या काळजाला भिडले.पुढे गोरगरिबांच्या…
Read more